ARUNODAY BAHUUDDESHIYA GRAMIN VIKAS SANSTHA


अरुणोदय बहुदेशीय ग्रामीण विकास संस्था नजिक बाभुळगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर या संस्थेची स्थापना १५ दिसेंबर १९९५ रोजी संस्थेचे संस्थापक श्री नानासाहेब पाटील घनवट यांनी करुन या संस्थेच्या कार्याला सुरुवात केली सन १९९५ पासून ते सन २०२१ या २५ वर्षा च्या काळात संस्थेने ग्रामीण व शहरी भागातील अनाथ , अपंग , महिला व बाल आणि निराधार वयोवृद्ध लाभार्थी वर्गासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन या वंचित घटकांना लाभ देण्यासाठी कार्य केलेले आहे व करीत आहे.